पाणी पुरवठा व स्वच्छता विभागच्या वतीने प्रश्नचिन्हात प्रदर्शनी आयोजन

आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मध्ये भारत सरकारच्या पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जनजागृती अभियान चे प्रदर्शन.
नमस्कार , मी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मं.च च्या सौजन्याने आपणास फासेपारधी समाजातील कचरा-भंगार गोळा करणारी, भीक मागून, शिकार करून खाणारी,पाकीटमारी-चोऱ्या करणारी मुलं अशा गरीब वंचित मुलांना स्वावलंबाने व सक्षम जीवन जगता यावं या अनुषंगाने प्रश्नचिन्हाचे स्थापना करण्यात आली आहे तरी या संदर्भात आमच्या मुलांना संगोपनासह सामाजिक व शैक्षणिक न्याय मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्नांची सर्व उपक्रमाची संपूर्ण माहिती संकलित करून आपल्या सामोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.