आज जिल्हा न्यायालयाच्या निकाला पुर्वीच संमृद्धी महामार्ग कंत्राटदार कडून पोलिस बंदोबस्तीत प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेची विहीर जमीनदोस्त करण्यात आली.
शेवटी आदिवासी फासेपारधी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा सरकारसाठी संमृद्धी महामार्ग महत्त्वाचा.
आज जिल्हा न्यायालयाच्या निकालापुर्वीच संमृद्धी कंत्राटदाराने पोलिस दल संरक्षणात प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या पाण्याची विहीर केली उध्वस्त.
Comments
Post a Comment